रत्नशोध म्हणजे जेथे तुमचा रत्नांचा शोध संपतो तेथे आमचा रत्नशोध सुरू होतो.निसर्गाने आपल्या मानवाला दुख ,संकटे,अडचणी दिल्या.पण त्यावर मात करण्यासाठी आपल्याला रत्ने,उपरत्ने ही दिली.त्याआधारे आपण आपल्या समस्यांसाठी उपाय करू शकतो.
रत्नशोधचे ब्रीदवाक्यच हे आहे की आम्ही तुमच्यासाठी अगदी सचोटीने,खात्रीशीर,कुठलाही भेदभाव न करता, गरीबालाही परवडेल अशाच रितीने आम्ही तुमच्यासाठी काम करतो.कुठलेही कर्मकांड न करता निसर्गनियमाला धरूनच आम्ही तुम्हाला खात्रीशीर फरक देतो.
आम्ही आमच्या ग्राहकांची विश्वासाहार्ता जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करतो.तुमच्या प्रश्नांना लवकरात लवकर कसे समाधान देता येईल
हेच आमचे रहस्य आम्ही मनापासून जोपासतो.
तुमच्या सारख्या संकटांनी हताश, निराश झालेल्या व्यक्तीस
योग्य मार्गदर्शन मिळावे, तुमच्या पुढील जीवनात तुम्हाला शांती व
समाधान मिळावे हीच आमची अंत करणापासून तळमळ आहे.म्हणूनच
आम्ही तुमच्यासाठी रत्नशोध ही नवी उमेद घेऊन आलो आहोत.
स्वत ही आंनदी रहा व दुस-यांनाही आनंदी करा.